आसाममध्ये मतदारांचे नागरिकत्व न पडताळताच होणार एसआयआर:निर्वाचन आयोग बनवतेय नवे मॉडेल
१२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मंगळवारपासून सुरू होईल. २०२६ मध्ये तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी आसाममध्येही निवडणुका होतील, परंतु एसआयआर वे...