ICC भारत-पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये का ठेवते?:34 वर्षांत 22 विश्वचषक सामने झाले, 28 कोटी लोकांनी प्रत्येक सामना पाहिला
पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिला आहे. तरीही टीम इंडिया 15 फेब्रुवारीला कोलंबोसाठी रवाना होईल, जिथे सामना खेळला जाणार आहे. संघ सरावही करेल, पण सामना होईल की नाही, याचा निर्णय सामना रेफरीच घेतील. वर्ल्ड कपच्या दरम्...