सोशल मीडिया X ने पाक पंतप्रधानांना दिले सडेतोड प्रत्युत्तर:शरीफ यांनी 1965 च्या युद्धाला विजय म्हटले, एक्सने लिहिले - हा पाकिस्तानचा राजकीय पराभव होता
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका कम्युनिटी पोस्टने १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या दाव्यांचे खंडन केले. शाहबाज यांनी X वर लिहिले- ६ सप्टेंबर हा दिवस आपल्या देशासाठी शौर्य आणि एकतेचे प्रतीक आहे. साठ वर...