‘कुत्रा-मुक्त गाव’ च्या नावाखाली हत्या:तेलंगणात 1600 कुत्र्यांना मारले, आंध्र प्रदेशातून डॉगकॅचर्सना बोलावून विषारी इंजेक्शन दिले
तेलंगणातील गावांमध्ये आता एक विचित्र शांतता आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत गावात एखादा अनोळखी व्यक्ती आला की, भटके कुत्रे भुंकून-भुंकून गावाला सावध करत असत. आता इथे कोणतीही हालचाल होत नाही. ही परिस्थिती केवळ एकाच गावाची नाही. राज्यातील सहा जिल्ह्यां...