भारताला राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद:2030मध्ये अहमदाबादेत आयोजन; 2036 ऑलिम्पिकसाठी दावेदारी मजबूत होईल
भारताला 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद मिळाले आहे. बुधवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीनंतर अहमदाबादला यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. भारत 15 वर्षांनंतर कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवत आहे...