Maharashtra

महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात:आता कागदी बॉंडची गरज संपणार, वाचा ई-बॉण्डचे फायदे?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आज महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉंड प्रणाली सुरु केली आहे. या नव्या डिजिटल योजनेमुळे राज्यातील आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी ब...

जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले:राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा:ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीच्या संकटात महादेव जानकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून या अस्मानी संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी ...

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!:11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी अखेरची संधी, 3 ऑक्टोबर रोजी होणार वेळापत्रक जाहीर

राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण म...

पूरात सगळं वाहून गेले, सांभाळायलाही कोणी नाही:नैराश्यातून वृद्ध महिलेने मारली तेरणा नदीत उडी, तरुणाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

राज्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका बसला आहे. याच नैराश्यातून येथील एका वृद्ध महिलेने तेरणा नद...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार नाही:कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार, कमलताई गवई स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येत्या 5 ऑक्टोबरला अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर उद्भवले...

अजित पवार आणि शरद पवारांची भेट:दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये दोघांची भेट झाल्याचे समजते. तसेच दोघांमध...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग:जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची 13 ऑक्टोबरला सोडत

दिवाळीनंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण न...

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा:या ऐतिहासिक वारशांचे संवर्धन करताना दर्जेदार काम करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आण...

अनुकंपाचा अनुशेष संपणार:4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यातील 5187 अनुकंपा उमेदवार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना श...

आमदार रोहित पाटील यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण:शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची केली मागणी, भाजपच्या इशारा सभेवरही साधला निशाणा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण...

उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज:एकनाथ शिंदे बरसले; म्हणाले- तुम्ही CM असताना काय केले? शेतीच्या बांधावर किती वेळा गेले?

उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्य...

शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा:सरकारच्या निर्णयावर सतेज पाटलांची टीका, ही आधुनिक टोल वसुली म्हणत रोहित पवारांचाही हल्लाबोल

महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. शेतीचे रूपांतर तळ्यात झाल्याचे पाहायला म...

शेतकरी भाजपत गेल्यानंतर कर्जमाफी देणार का?:ठाकरेंचा सवाल; CM जाहिरातीत, DCM फोटो छापण्यात व्यस्त असल्याचा आरोप

राज्यातील सर्व शेतकरी भाजपमध्ये गेल्यानंतर कर्जमाफी करणार का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने जाहिरातबाजीवर जेवढा पैसा खर्च क...

नीलेश घायवळला पासपोर्ट मिळाला, यामागे राजकीय वरदहस्त नसेल काय?:शिवसेना नेते धंगेकरांचा भाजपचे चंद्रकांत पाटलांवर निशाणा

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरण दिवसेंदिवस गाजत आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला असूनही घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? तोही इंग्रजी नावातील स्पेलिंग बदलून, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही पडळकरांचे जयंत पाटलांविषयी जाणीवपूर्वक वक्तव्य:राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले- RSS प्रमुखांनीच कान टोचले पाहिजेत

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना माहिती आहे की, त्यांच्या मागे कोणीतरी आहे, म्हणूनच ते जाणीवपूर्वक अशी वक्तव्ये करत आहेत. ही केवळ नियोजित राजकीय बदनामी मोहीम असून जयंत पाटलांसारख्या नेत्यांना डॅमेज...