'गाडी हळू चालव' म्हटल्याचा आला राग:टोळक्याचा घरावर हल्ला, टिटवाळा परिसरातील घटना; गुन्हा दाखल
कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात 'गाडी हळू चालव' असे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून एका पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर भीषण हल्ला करत घराची तोडफोड केली आहे. या बेदम मारहाणीत कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून, ही खळबळजनक घटना परिसरात...