देश वाऱ्यावर सोडून सरकार प्रचारात मग्न:तो पेनड्राईव्ह उघडला तर सरकारला हादरे बसतील; मित्र देश इराण आता शत्रू झाला- विजय वडेट्टीवार
मोदी सरकार आणि भाजपने देश वाऱ्यावर सोडला आहे. देशाची काळजी या सरकारला राहिली नाही, केवळ निवडणूक जिंकत सत्ता मिळवणे याकडे त्यांचे लक्ष आहे. देश संकटात असताना नेते प्रचाराचे भाषण करत फिरत आहेत. लोकांना लाइनमध्ये उभे करत जीव घेण्याचा प्रयत्न सरकारकडू...