अजित पवारांच्या मनात काय होते, कोणीही सांगू शकत नाही:त्यांच्या निधनाने समीकरणे बदलली; अमोल कोल्हेंची सावध भूमिका
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाचा. अजित पवार यांनी निधनापूर्वी दोन्ही गटांना एकत...