Maharashtra

केळी विमा घोटाळा उपग्रहाच्या मदतीने उघड:लागवड नसताना विमा अर्ज; जळगावात बनावट दावे उघड; गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लागवडच नसताना केळी दाखवून विमा अर्ज सादर करण्यात आल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाचा मागोवा उपग्रहाच्या मदतीने घेतल्यावर फसवणुकीचा प्रकार स्पष्ट झा...

संभाजीनगरात भाजपमध्ये स्वीकृतसाठी नेत्यांच्या पुत्रांना नो:पुन्हा संधी फक्त निष्ठावान कार्यकर्त्यांनाच, मंत्री, खासदार, आमदारांच्या आप्तेष्टांचा पत्ता कट

महापालिका निवडणुकीत 57 जागांसह घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीच्या वेळी अवलंबलेले नीतिनिर्देश भाजप आता स्वीकृत सदस्य नियुक्तीतही का...

शिरसाटांचा टोला, जंजाळांनी मुख्यमंत्री व्हावे; उपमहापौर म्हणाले, पालकमंत्री होऊ शकतो:शिंदेसेनेत पालकमंत्री संजय शिरसाट विरुद्ध उपमहापौर राजेंद्र जंजाळ वाद टोकाला

जिल्ह्याचे राजकारण सध्या पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील कलगीतुऱ्याने तापत आहे. “जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व मिळणे हे आमचे भाग्यच आहे. त्यांनी उपमहापौरपदा...

प्राध्यापक रवी पवार यांना राज्य कला प्रदर्शनाचे प्रथम पारितोषिक:'सेव्ह ट्री' जाहिरात मोहिमेसाठी कला विभागात पटकावले यश; मार्चमध्ये होणार गौरव

​पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय येथील जाहिरात कलेचे प्राध्यापक आणि साकेत कम्युनिकेशन्सचे आर्ट डिरेक्टर असलेल्या प्रा. रवी पवार यांना 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिक मिळ...

12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट:आता विशेष भरारी पथक स्थापन; गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई- विभागीय आयुक्त

फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासोबतच विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे...

घातपात असेल तर सिद्ध होईल:अजित पवारांच्या अपघातावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट

हा घातपात असेल तर ते सिद्ध होईल आणि सिद्ध झाले तर दोषींना शिक्षा मिळेल. तसेच अजित पवारांच्या अपघातासंबधित प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्याचे निराकरण देखील व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया अभिनेते ...

अजित पवार कारनेच जाणार होते:प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि प्रवासाचा निर्णय बदलला, प्रमोद हिंदुरावांचा दावा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली गेली. अजूनही अजित पवार आपल्यात नाहीत यावर कोणाचा विश्वास देखील बसत नाही. त्यात त्यांच्या विमान अपघातावरून अनेक...

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात बीड जिल्हा नियोजनाला वेग:भावनिक आणि विकासाभिमुख अशा दोन्ही अंगांनी महत्त्वाची बैठक; धनंजय मुंडे भावुक

बीड जिल्ह्याच्या विकासाची अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी आता सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी हाक माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा पाल...

अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाची पहिली बैठक:अजितदादांची उणीव; 1600 कोटी वाढीव निधीची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्वीकारली...

रोहित पवार म्हणाले- दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते:नरेश अरोरांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, असा काहींचा आग्रह; पण दादांची भूमिका वेगळी होती

नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, अशी काहींची भूमिका होती. मात्र, अजित दादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित क...

भाजप म्हणजे विषारी साप, त्यांच्याशी ना दोस्ती बरी, ना दुश्मनी:न खाऊंगा म्हणणारेच सर्वाधिक खातात, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल

लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला. भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी आम्ही तर दुश्मनी करुण बसलो, ...

महापौर रितू तावडेंचा पहिला दिलासा, पाणीपट्टी दरवाढ थांबवणार:टँकर माफिया फ्री मुंबईचा संकल्प; हॉकिंग झोनचा नवा रोडमॅप

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड बुधवारी पालिका सभागृहात बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणारे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही घोषणा क...

भगतसिंह असते तर चोपला असता:कोश्यारींच्या वक्तव्यावर संदीप देशपांडे आक्रमक; कॅरेक्टर ढिला म्हणत, ठाकरेंच्या सेनेवरही टीका

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमधील कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात, असा दावा को...

राज्यातील आठ सीईओंना सेवाकर्मी पुरस्कार:हिंगोलीच्या विवेक गायकवाड यांचा समावेश

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 150 दिवसाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आठ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून य...

राष्ट्रवादी भविष्यातही NDA सोबतच राहणार:सुनेत्रा पवारांच्या मोदी-शहांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती; विलीनीकरण लोंबकळणार

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला पक्ष भविष्यातही केंद्रातील सत्ताधारी NDA सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्...

बदलापूरमध्ये चाललंय काय?:अल्पवयीन मुलीचा हात पकडत रिक्षा चालकाकडून विनयभंग, मैत्रिणीने डोळ्यात माती फेकत केली सुटका

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये घडलेले बाललैंगिक अत्याचार प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते, या घटनेने सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली होती. मात्र, या घटनेनंतरही येथील मुली व महिला सुरक्षित नसल्याच...