आपबिती... पाणी पिण्यासाठी बाहेर आले म्हणून माझा जीव वाचला:निष्पाप कामगारांचा बळी सुरक्षा मानके पाळली नसल्यानेच स्फोट
कमी पगार आणि सुरक्षेचा अभाव अशा दुहेरी संकटात काम करणाऱ्या ग्रामीण महिलांच्या आयुष्याचा खेळ मांडणाऱ्या स्फोटक कंपनीत भीषण दुर्घटना घडली. राऊळगाव, डोर्ली आणि वलनी परिसरातील महिला जेथे अवघ्या १३ ते २० हजार रुपयांसाठी मृत्यूच्या छायेत काम करतात तिथे ...