गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या:दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले- मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो; नव्या वादाला सुरुवात
नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने निर्माण झालेला वाद शांत होण्याऐवजी अधिकच पेटताना दिसत आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंत्री गिरीश महाजन यांनी, मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला ...