काटेवाडीतील लग्नात 500 जणांचे भोजन, एकही वऱ्हाडी जेवला नाही:अजित पवारांच्या निधनानंतर मूळगावी शोककळा, ग्रामस्थांना अश्रू झाले अनावर
अजित पवार यांच्या मूळ काटेवाडी गावात सकाळी ९ वाजल्यापासून एक अनामिक भीती आणि शांतता पसरली होती. नेहमी वर्दळ असणाऱ्या गावातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरलेल्या बातमीने संपूर्ण गाव सुन्न झाले. अजित पवारांच्या जाण्य...