Maharashtra

काटेवाडीतील लग्नात 500 जणांचे भोजन, एकही वऱ्हाडी जेवला नाही:अजित पवारांच्या निधनानंतर मूळगावी शोककळा, ग्रामस्थांना अश्रू झाले अनावर

अजित पवार यांच्या मूळ काटेवाडी गावात सकाळी ९ वाजल्यापासून एक अनामिक भीती आणि शांतता पसरली होती. नेहमी वर्दळ असणाऱ्या गावातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरलेल्या बातमीने संपूर्ण गाव सुन्न झाले. अजित पवारांच्या जाण्य...

दिलीप सोपल म्हणाले- दादा, ढेरी वाढलीय!:झेडपी झाली की व्यायाम सुरू करतो- अजित पवार; नगरसेवकाने सांगितला 'तो' किस्सा

अजित पवारांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, संपूर्ण राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे....

'रयत शिक्षण'चा आधारस्तंभ हरपला!:अजितदादांच्या निधनाने शोककळा, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर; साताऱ्यातील मुख्य कार्यालय सुन्न

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रयत शिक्षण संस्था परिवारावर शोककळा पसरली. विमान अपघातात अजितदादाचे निधन झाल्याचे समजताच रयत शिक्षण ...

अजितदादांच्या आईला कळू नये म्हणून टीव्हीची केबल तोडली:लेकाला भेटायला चालतच निघाल्या, फार्महाऊसवरील मनाला चटका लावणारा प्रसंग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. त्यातच आता अजित पवारांच्या...

विमानात तांत्रिक बिघाड नव्हता, चूक पायलटचीच!:VSR एव्हिएशनच्या मालकाचा अजब दावा; अजित पवारांच्या विमान अपघातावरून तर्क-वितर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अपघाताबाबत विविध शंका उ...

बारामतीत शुकशुकाट!:अजित पवारांच्या निधनामुळे काटेवाडीत पेटली नाही चूल, संपूर्ण गाव शांत; पाहा PHOTO

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुंबई येथून सकाळी बारामती येथे अजित पवार विमानाने आले. बारामतीत विमान लँड करत अस...

अनुभवाची शिदोरी तोकडी पडली:अजित पवारांचे विमान चालवणारी पायलट शांभवी पाठक कोण?

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना आज सकाळी घडली. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचे विमान बारामती येथे लँड होत असतानाच भी...

अजित पवारांसह तरुण क्रू मेंबरचाही दुर्दैवी अंत:अजितदादांशी आज बोलणे करून देणार होती, पण...; पिंकीच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी धडकली आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. या विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पायलट, एक क्रू...

अजित पवार चटका लावून गेले!:दादांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण बेचव आणि आळणी; वाचा मान्यवरांनी जागवलेल्या आठवणी

बारामतीत आज सकाळी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यांच्या अकाली निधनावर सर्व राजकीय नेत्यांनी शोक आणि संव...

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू:पार्थिव विद्या प्रतिष्ठानमधून पुन्हा रुग्णालयात नेले, अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर; उद्या अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले. बुधवारी सकाळी ८:४५ वाजता बारामती विमानतळावर उतरताना त्यांचे चार्टर्ड विमान कोसळले. ते ६६ वर्षांचे होते. या अपघातात त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन वैमानि...

पुण्यात आईने पोटच्या मुलाचा गळा चिरला:मुलीवरही चाकूने सपासप वार, मुलगा ठार, मुलगी गंभीर; कौटुंबीक वादातून घटना घडल्याचा संशय

पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा ठार झाला असून, त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. कौ...

पैसा अन् वेळ वाया घालू नका, अर्ज मागे घ्या!:चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांना आवाहन; उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा मुद्दा तापणार

सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. या अंतर्गत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या उमेदवारांना आपला वेळ व पैसा ...

अमृता फडणवीसांबद्दल गायिका अंजली भारतींचे आक्षेपार्ह वक्तव्य:भर कार्यक्रमात ओलांडली मर्यादा; भाजप आक्रमक, ठाकरे गटाकडूनही निषेध

भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कार विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह...

बाळासाहेब ठाकरे नव्हे तर मोदी-शहा शिंदे गटाला वंदनीय:संजय राऊतांची टीका; मात्र, गिरीश महाजनांसह, अमृता फडणवीसांची बाजू घेतली

शिंदे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करत थेट पुढाकार घेतला आहे. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मु...

शिंदे गटाने भाजपचा संयुक्त गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला:आज कोकण आयुक्तांकडे करणार स्वतंत्र गटनोंदणी; काय आहे रणनीती?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने यासंबंधी भाजपसोबत संयुक्त गट नोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून ल...

बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते का?:ज्यांना लाज वाटते, त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का? विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर संताप

नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रणकंदन माजले आहे. या प्रकरणावरू...