दिल्ली कार स्फोट प्रकरण:महाराष्ट्र एटीएसकडून मुंब्र्यात मोठी छापेमारी, दोन जण ताब्यात; इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त
नवी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर देशभरात छापेमारी सुरू असून महाराष्ट्रातील तपास कारवायांना वेग आला आहे. या स्फोटात 12 जणांचा बळी गेला होता आणि या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. याच संदर्भात महाराष्ट्र एटीएसच्या ...