देवेंद्र फडणवीस चोरून मुख्यमंत्री झाले:हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल, कर्जमाफीची घोषणा करण्याची सरकारकडे केली मागणी
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडल्याच्या घटनेनंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जनतेच्या मनात सरकार विरोधात असंतोष असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कर्जमाफीचे आश्वासन देऊनही सरकारने ते प...