सरकारच्या विषप्रयोगामुळेच चिमुरड्यांच्या मृत्यूचे तांडव:सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा; उद्धव ठाकरे गटाची मागणी
‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी एक म्हण आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात नेमके तेच झाले आहे. खोकल्यासारख्या सामान्य आजारावर सरकारी रुग्णालयांतून घेतलेल्या मोफत औषधामुळे सुमारे 17 लहान मुले मृत्युमुखी पडली. औषध निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी स्वस्तात मि...