Maharashtra

सरकारच्या विषप्रयोगामुळेच चिमुरड्यांच्या मृत्यूचे तांडव:सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा; उद्धव ठाकरे गटाची मागणी

‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी एक म्हण आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात नेमके तेच झाले आहे. खोकल्यासारख्या सामान्य आजारावर सरकारी रुग्णालयांतून घेतलेल्या मोफत औषधामुळे सुमारे 17 लहान मुले मृत्युमुखी पडली. औषध निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी स्वस्तात मि...

नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा:180 आसनांचे विमान, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी प्रामुख्याने लाभ

नाशिक-दिल्ली ही आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत करण्यात आली असून ही सेवा आता दररोज दिवसांतून दोन वेळा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प...

रामदास कदम-अनिल परब यांच्यात वाद पेटला:ज्योती कदमांचे जाळण्याचा प्रकरणावर स्पष्टीकरण; म्हणाल्या- त्यांनीच मला वाचवले

राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील वाद पुन्हा चिघळला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर धक्कादायक आरोप केले. परब यांनी दावा केला की, 1993 सा...

राज ठाकरे-उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले:तीन महिन्यांतील दुसरी भेट; रश्मी-शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरेही होते उपस्थित

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल निर्माण करणारी घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी भेट आहे...

दिव्य मराठी अपडेट्स:शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाईसाठी ठराव पारित

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

रात्रभर मुसळधार पावसाने लातूर जलमय:पूल पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत, नदी-नाले तुडुंब, रस्ते ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला

लातूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून थांबलेला पाऊस शनिवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार परतला असून, संपूर्ण जिल्हा मुसळधार पावसाच्या विळख्यात सापडला आहे. रात्रभर झालेल्या मेघगर्जनांसह मुसळधार सरींमु...

काटा मारून पैसा कमावता:देवेंद्र फडणवीसांचा कारखानदारांना इशारा, म्हणाले- एफआरपीतले नाही तर नफ्यातले पैसे मागितले होते

शेतकऱ्याचा काटा मारून कारखाने पैसा कमावता, पण त्यांना मदतीला तयार नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखनदारांवर केला आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे न येणाऱ्या कारखानदारांवर फडणवीसांन...

अमित शहा यांचा अहिल्यानगर दौरा:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उशीर करणार नसल्याची ग्वाही; फडणवीस-शिंदे- अजित पवारांचा त्रिमूर्ती असा उल्लेख

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे अहिल्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी शिर्डी येथील साई बाबा मंदिरातही दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी सहकार आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्या...

बाळासाहेब ठाकरेंच्या ठशांवरून नवा वाद:भरत गोगावलेंचे वक्तव्यही चर्चेत; रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतही केले भाष्य

शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेतले का? या रामदास कदम यांच्या विधानानंतर सुरू झालेला वाद आता अधिक वाढला आहे. या प्रक...

गौतमी पाटील कार अपघात प्रकरण:सीसीटीव्हीने उघड केले अपघाताचे संपूर्ण सत्य ; ड्रायव्हरवर संशय, पण मेडिकल रिपोर्टने दिलासा

आपल्या नृत्यशैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली कलावंत गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण ठरलंय तिच्या कारचा भीषण अपघात. पुणे-मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ...

ओबीसींचा आवाज दाबला तर महाराष्ट्र पेटेल:लक्ष्मण हाके यांचा इशारा; ओबीसी तरुण, महिला आणि समाजाचे नेते जेजुरी गडावर दाखल

राज्यातील ओबीसी राजकारण पुन्हा पेट घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला स्वतःला बोलावले गेले नाही, या कारणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतप्त झाले असून त्...

अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून:पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीकाठी पुरला, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील घटना

पाटण तालुक्यातील कोयना विभागातील तळीये (पश्चिम) , ता. पाटण जि.सातारा ) येथील अल्पवयीन मुलीला वाटोळे येथील युवकाने फूस लावून पळवून नेत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून के...

मुदत संपल्यानंतरही पाहणी फक्त 64% पूर्ण:शेतकऱ्यांचा नोंदणीकडे कानाडोळा; नोंदणी न केलेले लाभाला मुकणार‎

ई-पीक पाहणीची नोंद करण्याची मुदत संपली असून, सध्या ६४.६८ टक्के पाहणी झाली आहे. विविध भागात सुरू असलेला मुसळधार पाऊस, सर्व्हर डाऊनचा परिणाम ई-पीक पाहणीवर झाल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्तीची स्...

शेतकऱ्यांना मदतीची भाजप सरकारची मानसिकता नाही:सरकारचे 12 वाजवा, ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले; सत्ताधाऱ्यांचा घेतला समाचार‎

शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांची मानसिकता, भूमिकाच नाही. दिवाळीत मदत देऊ, असे महायुती सरकारने जाहीर केले. मात्र शेतकरी, वंचितांना मदत करणे हा या ‘भाजप-आरएसएस‘चा पायंडा न...

आरक्षण रक्षणासाठी अखेरपर्यंत लढा देणार- सुजात आंबेडकर:धम्ममेळाव्यात प्रस्थापित नेत्यांसह सत्ताधारी, विरोधकांवर टीकास्त्र‎

आरक्षण बंद झाल्यास आपले नुकसान होणार आहे. त्यामुळे आपण आरक्षण वाचण्यासाठी लढणार आहोत, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी धम्ममेळाव्यात प्रस्थापित-विरोधकांवर टीकास्त्र डागले...

दिव्य मराठी अपडेट्स:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ओबीसी नेत्यांची बैठक, हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांचा विरोध

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...