कवितेचे होणारे सादरीकरण घेते रसिकांच्या मनाचा ठाव:मोबाइलच्या आभासी दुनियेत माणूस स्वतःचे अस्तित्व विसरला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दौंड यांचे मत
अल्पाक्षरत्व हे कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवी हा कवितेशी प्रामाणिक राहात जीवनाशी निगडित भावनांना शब्दबद्ध करत समाजात कवितेचे होणारे सादरीकरण रसिकांच्या मनाचा ठाव घेते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांनी व्यक्त केले. येथील बाबूजी आव्हाड महा...