Maharashtra

शाळांमध्ये कोणत्या इयत्तेत त्रिभाषा असावी?:समितीच्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा, नरेंद्र जाधवांनी दिली महत्त्वाची माहिती

त्रिभाषा धोरणाच्या सक्तीला झालेल्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत असलेल्या त्रिभाषा धोरणावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्या कामकाजासंद...

यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू:लक्ष्मण हाकेंचा इशारा, ओबीसींचे आरक्षण वाचवा म्हणत बंजारा समाजाला आवाहन

मराठा आरक्षणाचा काढलेला जीआर हा ओबीसींचे आरक्षण संपवणारा आहे. यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. हिंगोली येथील कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्...

आम्हाला बदनाम करू नका:तमाशा कलावंत मंगला बनसोडे स्पष्टच बोलल्या, कला केंद्र आणि तमाशामधील सांगितला फरक

सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका विवाहित तरुणाने, बीड जिल्ह्यातील गेवराईचा माजी उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गेने, एका नर्तिकेच्या नादात आत्महत्या केली. या घटनेमुळे सोलापूर आणि बीड जिल्ह्यात खळबळ उ...

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक:85 कोटींची फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, बांधकाम क्षेत्रात खळबळ

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम आणि उद्योग क्षेत...

कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपास सुरुवात:मंत्री छगन भुजबळांचा आक्षेप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत...

मनोज जरांगे पाटलांनी दिला 'चलो दिल्ली'चा नारा:मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची केली घोषणा, लवकरच तारीख होणार जाहीर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार ...

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ:बेनामी मालमत्ता प्रकरणी कोर्टाकडून चौकशीचे आदेश, अंजली दमानियांकडून तक्रार दाखल

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी...

सरकारकडून मराठवाडा बेदखल:मुक्तिसंग्रामदिनी संभाजीनगरात होणारी मंत्रिमंडळाची बैठक सलग दुसऱ्या वर्षी रद्द

गेल्या २० वर्षांत झाल्या मंत्रिमंडळाच्या ६ बैठका मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दरवर्षी संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. मात्र या बैठकीत सलग दुसऱ्या वर्...

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला 'राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा' दर्जा:शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पर्यटन विभागाने जारी केले परिपत्रक

कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याबद्दल पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने एक प...

'ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे' म्हणत तरुणाची नदीत उडी:आत्महत्येपूर्वी म्हणाला- माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा, लातूरमधील घटनेने हळहळ

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड (वय 35) या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात ...

ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला:ओबीसी आरक्षणात आमचे स्थान मिळवूनच राहू, भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचा पलटवार

मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा एकदा सरकारच्या शासन निर्णयावर तसेच मराठा आरक्षणावर भाष्य करत टीका केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ओबीसी ...

वर्षातून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी:पैलवान चंद्रहार पाटलांची मागणी, अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत कमी होत असल्याबद्दल दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुस्तीगीर संघटनांमधील मतभेद, श्रेयाची लढाई आणि राजकीय हस्तक्षेपामुळे व...

संजय राऊत यांच्या नेपाळ हिंसेच्या विधानावरून वाद:संजय निरुपम यांची पोलिसांत तक्रार, देशविरोधी वक्तव्य केल्याने कारवाईची मागणी

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून बोलताना अनेकवेळा नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल, असे विधान केले होते. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील असे विधा...

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवले:4 महिन्यांपूर्वीच लग्न, सासरच्या छळाला कंटाळून मयुरीने उचलले टोकाचे पाऊल

महाराष्ट्रात हुंडाबळीचे प्रकार सातत्याने घडताना दिसतच आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात देखील काही दिवस...

ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत:बात निकलेगी तो दूर तक जाएगी, सुषमा अंधारेंचा भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंवर पलटवार

बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची वारंवार भेट घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद...

नागरिकांना आता व्हॉट्सअ‍ॅपवर सेवा मिळणार:आपले सरकारचे आता दुसरे व्हर्जन येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

डिजिटलाइझ पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागरिकांना आता व्हॉट्सअ‍ॅपवर सेवा मिळणार असून, त्यात 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर...