उबाठा' गट म्हणजे काँग्रेसचे अंतर्वस्त्र:महिला अत्याचारावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, गुन्हेगारांना 'देवाभाऊ' सोडणार नाहीत- नवनाथ बन
उद्धव ठाकरेंचे सरकार असताना स्वत:च्या पक्षात काय सुरू आहे हे संजय राऊत यांना समजले नाही, 40 आमदार सोडून गेले ते समजले नाही, आणि दिल्लीमध्ये काही तरी खदखदतंय म्हणता. जे काही होते ते उबाठामध्ये सुरू आहे, ते होतच राहणार असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यां...