Maharashtra

राज्यातील आठ सीईओंना सेवाकर्मी पुरस्कार:हिंगोलीच्या विवेक गायकवाड यांचा समावेश

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 150 दिवसाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आठ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यामध्ये हिंगोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गा...

वाहतूक पोलिसांच्या दक्षतेने व्यक्तीला जीवदान:हिंगोलीच्या गांधी चौकात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलवले

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या एका अनोळखी इसमास वाहतूक पोलिसांच्या दक्षतेने वेळीच औषधोपचारासाठी दाखल केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. बुधवारी ता. ११ दुपारी साडेबारा...

अजित पवारांचा पायलटच नव्हे, तर विमानही बदलले:हवाई सुंदरी पिंकी माळीच्या वडिलांचा दावा; पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत ठार झालेल्या फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी बा...

चंद्रपूरचा निर्णय फडणवीस-बावनकुळेंच्या अनुमतीनेच:भाजपमध्ये दोन गट; उबाठाला सोबत घेत संधीचे सोने केले- सुधीर मुनगंटीवार

उबाठा आणि भाजप युतीबाबत मी स्वत: कोठेकर यांच्याशी दिवसातून चारदा चर्चा करायचो आणि बावनकुळे यांच्याशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुमती घेतली जेव्हा उबाठाला एक वर्ष देण्याची ...

मुंबई मनपात शपथविधीलाच गोंधळ:ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाषणाची प्रत फाडली, वॉकआऊट; बॉडी लँग्वेजवर देखील आक्षेप

मुंबई महापालिकेच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना अखेर आज महापौरपदी भाजप नेत्या रितू तावडे यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड होऊन त्यांचाही ...

मुर्दाड माणसाला कोण मारणार? कराचीच्या NIA ने दखल घेतली का?:सातपुते यांच्या हत्येच्या कटावर जानकरांची उपरोधिक प्रतिक्रिया

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा...

वीज कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा इशारा:मराठवाड्यात परीक्षा कालावधीत वीज पुरवठा खंडीत झाल्यास गंभीर दखल घेतली जाणार

मराठवाड्यात इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून काही दिवसांतच इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरवात होणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची दक्षता घ...

काँग्रेस नेत्यांनी लाथाडल्यामुळेच भाजपसोबत हातमिळवणी:उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी भूमिका का बदलली? पडद्यामागचा तपशील

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. संख्याबळ काँग्रेसकडे असूनही महापौरपद भाजपच्या वाट्याला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. य...

आता जमिनीसाठी NA परवानगीची गरज नाही:राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात केला मोठा बदल; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र प...

एस.टी. प्रवासाचा नवा ‘डिजिटल पॅटर्न’:रोख व्यवहारांना फाटा, सुट्या पैशांची कटकट मिटणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. एस.टी. महामंडळाच्या प्रवासात आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एन.सी. एम. सी) प्रणाली ...

बारावी इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी:कन्नडच्या जैतापूर प्रकरणी 19 जण निलंबित; झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांवर कारवाई

जैतापूर (ता. कन्नड) येथील राष्ट्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे. त्यात झेडपीचे 3 शिक्षक,...

माझ्या हत्येचा कट, कॉन्ट्रॅक्ट किलिंगची माहिती:धैर्यशील मोहिते आणि अर्जुनसिंह मोहिते यांच्यावर राम सातपुते यांचा थेट आरोप

भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा करत, आपल्या हत्येचा कट रचला गेल्याचे म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांना आधीच गुप्त माहिती मिळाल्याने माळशिरस तालुक्यात गेल्...

अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य निश्चितपणे बाहेर येईल:मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; रोहित पवार यांना तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितच बाहेर येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पव...

गेली 25 वर्षे मुंबईचा विकास ठप्प, एकनाथ शिंदेंची उबाठावर टीका:म्हणाले- आता फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू

मुंबईकर गेल्या 25 वर्षांपासून विकासापासून वंचित होते, आणि शहराला जलद आणि व्यापक विकासाची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार मुंबईच्या विकासासाठी सातत्या...

महाराष्ट्रानंतर रोहित पवार यांची दिल्लीतही पत्रकार परिषद:म्हणाले- तपास यंत्रणांचा तपास धिम्या गतीने; गती हवी; शहांची वेळ मागितली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेबाबत पुन्हा एकदा ठोस भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले सर...

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे:उपमहापौरपदी शिंदे गटाचे संजय घाडी; CM फडणवीस, शिंदेंच्या उपस्थितीत औपचारिक निवड

मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीची आज औपचारिकता पार पडली. त्यानुसार, महापौरपदी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका रितू राजेश तावडे यांची, तर उपमहापौरपदी सत्ताधारी शिवसेनेचे नवनिर्व...