Maharashtra

या, चहा प्या आणि CDR कसा काढला ते पाहा:अंजली दमानियांचे राऊत, अंधारेंना आमंत्रण; AI तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावा

भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची (AI) एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यां...

आयएएस तुकाराम मुंढेंनी जपला पुरोगामी वारसा:आईच्या अस्थींवर लावले वडाचे रोप; कर्मकांडांना फाटा देत दिला नवा संदेश

प्रशासकीय सेवेतील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. आईच्या निधनाची वार्ता समजताच पश्चिम बंगा...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध!:राज्याच्या खो-खो इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

“खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली...

वर्ध्यात लग्नाच्या वरातीत रक्ताचा सडा!:अल्पवयीन पुतण्याकडून काका आणि चुलत भावाची निर्घृण हत्या, लग्नमंडपात पसरली शोककळा

लग्नसोहळा हा दोन कुटुंबांना जोडणारा आनंदाचा उत्सव मानला जात असला, तरी वर्धा जिल्ह्यात याच उत्सवाला भीषण वळण मिळाले आहे. लग्नाच्या वरातीत झालेल्या वादातून पुतण्याने आपल्याच काका आणि चुलत भावावर (बाप...

मंत्रालयातील लाचखोर अधिकाऱ्याला अटक:ग्रामविकासचा निधी मंजूर करण्यासाठी 6 लाख रुपये मागितले; एसीबीची खारघरमध्ये कारवाई

राज्याच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील लाचखोरीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती, ती घटना ता...

जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:मंत्री मंगलप्रभात लोढांचा थेट प्रहार, धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावरही भाष्य

राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जैन ध...

नागपुरात दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता:आई-वडिलांच्या रागावण्याने घर सोडल्याची शक्यता, पोलिसांकडून शोध सुरू

नागपुरातून दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी अभ्यासावरून रागावल्याने ते घरातून निघून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह चार पथके स्थापन कर...

CDR मिळवण्याचा अधिकार कोणालाही नाही:अंजली दमानियांकडे तो कसा गेला याची चौकशी होईल- CM देवेंद्र फडणवीस

अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त्यांनी समोर ...

सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मागितला; उद्या भरणार उमेदवारी

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही नेत्यांत नेमकी कोणती चर्चा झाली ...

अशा विकृत मनोवृत्तींना फाशीची शिक्षा द्यावी:अशोक खरात प्रकरणी सुनील तटकरेंची मागणी, संबंधित व्यक्तींवरही कारवाईची मागणी

नाशिकचा भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांसोबतचे लैंगिक संबंध असोत, किंवा जमीन घोटाळा असेल तसेच भोंदुगिरी, या सगळ्यामुळे खरातचा पाय चांगलाच खो...

इराण युद्धात मुंबईच्या दीक्षित सोलंकीचा बळी:पार्थिव मिळवण्यासाठी वृद्ध वडिलांची हायकोर्टात धाव; ओमानच्या किनाऱ्यावर गेला होता बळी

इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. इराणच्या हल्ल्यात ओमानच्या समुद्र किनाऱ्यालगत मुंबईच्या दीक्षित सोलंकी नामक तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेला महिना लोटला तरी द...

भोंदू अशोक खरातच्या बँक खात्यांचे 'त्या' एका तारखेचे गूढ:विशिष्ट तारखेलाच उघडली अनेक खाती; पोलिसांसमोर नवे आव्हान

अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका 'विशिष्ट तारखेच्या' गुंतागुंतीमुळे नवीन रहस्य समोर आले आहे. खरातने वेगवेगळ्या पतसंस...

बारामती पोटनिवडणूक:अजितदादांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही; राहुरीबाबत मविआच्या चर्चेनंतर निर्णय- शशिकांत शिंदे

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच, शरद पवार यां...

334 कोटींच्या रस्ते कामात सिमेंटऐवजी वापरली 'राख'?:भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात भ्रष्टाचार! कंत्राटदारावर कारवाईची मागणी

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 34 कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी चक्क 'फ्लाय ॲश' (कोळशाची राख) आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गं...

जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर लोढांची तोफ; 'फूट डालो' धोरणावर प्रहार

राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जैन ध...

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती':या शब्दांमुळे माझे बांधव दुखावले असतील तर क्षमा करा- शरद पोंक्षे

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली न...