केंद्र सरकारच्या ‘कोड’मुळे कामगारांना मिळाला न्याय:पुन्हा 8 तासांची ड्यूटी! सरकारकडून 12 तास कामाचा नियम अखेर मागे
राज्यातील कारखान्यांमध्ये कामाचे तास ८ वरून १२ तास करण्याच्या राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या “व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता-२०२०’ मुळे आता कामगारांना दिवसाला केवळ ...