Maharashtra

ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा न...

मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, महापौरांकडून बदली?:मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांवरून संभ्रम; रितू तावडेंकडून स्पष्टीकरण

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला ता...

अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा:ड्रग्स प्रकरणावरून अनिल परब संतापले; मंत्री योगेश कदमांचे प्रत्युत्तर

सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या मोठ्या ड्रग्स साठ्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद आता थेट विधिमंडळात उमटले आहेत. शिवसेना ठाकरे ...

वेरूळच्या विश्वकर्मा लेणीत 'किरणोत्सव' सोहळा:सूर्यकिरणांनी उजळले भगवान बुद्धांचे मुखकमल, पाहा PHOTO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी क्रमांक 10, ज्याला 'विश्वकर्मा लेणी' म्हणूनही ओळखले जाते, येथे दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा आणि खगोलशास्त्राच...

गॅस टंचाईवर शेगाव संस्थानची मात!:स्टीम बॉयलरच्या सहाय्याने शिजते अन्न; गजानन महाराजांचा महाप्रसाद अखंड सुरू

इराण, अमेरिका आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये गॅसची तसेच इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक हॉटेल...

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा:फिर्यादीने तक्रार मागे घेतली; विरोधातील कार्यवाही रद्द

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक न्यायालयाने या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही अधिकृतपणे रद्द केली आ...

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी संबंध मात्र, आता राजकारणाला नवे वळण:रोहित टिळकांचा शिवसेना प्रवेश निश्चित, कसब्यातील जुने प्रतिस्पर्धी एकत्र

स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराण्याचे काँग्रेसशी जवळचे संबंध राहिले आहेत. लोकमान्य टिळक मूळचे काँग्रेसचे नेते होते, तर स्वर्गीय जयंतराव टिळक यांनी काँग्रेसचे खासदार आणि विधानपरिषदेचे सभापती म्ह...

जनतेला महागाईच्या खाईत लोटणे कोणत्या धोरणात बसते?:गॅस-इंधन टंचाईवरून अमोल कोल्हेंचा सवाल; म्हणाले- सरकार झोपले असले तरी आपण सजग राहू

रशिया, युक्रेन आणि इराण-इस्रायलमधील युद्धाचे पडसाद उमटतायत खरंय, पण त्या आडून जनतेला महागाईच्या खाईत लोटणे हे कोणत्या धोरणात बसते? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे या...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची:आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; नाहीतर 2029 मध्ये पराभव ठरलेला, आमदारांना इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. मराठवाड्यासाठी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर आता मराठा समाज...

शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागात भ्रष्टाचार:विजय वडेट्टीवारांनी गैरव्यवहारांची केली पोलखोल; अर्थसंकल्पीय अधिवेशनात हल्लाबोल

विधानसभेत आज अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी कारभार, वाढता भ्रष्टाचार आणि प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांवरून काँग्रेस विधिमंडळ नेत...

समाज कल्याण विभागाच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा:सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांचे आवाहन

समाज कल्याण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यां...

स्पर्धा परीक्षेत यशासाठी कठोर परिश्रमाची गरज:अभ्यासात सातत्यही महत्त्वाचे, डॉ. रामेश्वर शिंदे यांचे प्रतिपादन

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमा सोबतच नियोजन व अभ्यासात सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे मत डॉक्टर रामेश्वर शिंदे यांनी हिंगोली येथे व्यक्त केले. ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूल येथे ...

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट!:ही माहिती चुकीची व तथ्यहीन, मंत्री अदिती तटकरेंनी फेटाळला दावा

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाले होते. मात्र...

नांदेड - लातूर रेल्वे मार्गाला मिळणार गती:अशोक चव्हाण यांनी दिली आनंदाची बातमी; रेल्वे मंत्रालयाचा 'फायनल लोकेशन सर्व्हे' पूर्ण

भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड - लातूर रेल्वे मार्ग प्रकल्पाचा 'फायनल लोकेशन सर्वे' पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे मराठवाड्याचा विकास व दळणवळणासाठी अत्यंत महत्त्व...

धनगरवाडी विहीर गैरव्यवहार प्रकरण:तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची शेतकऱ्यांची मागणी, विहीर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी सिंचन विहीर गैरव्यवहार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात उर्वरीत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्...

पोलिस दलासाठी सरकार संवेदनशील होणार का?:आदित्य ठाकरेंचे CM देवेंद्र फडणवीसांना निवेदन; पोलिसांसाठी घरे, दंडात्मक शुल्कात दिलासा देण्याची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत पोलिस दलाशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्या पुन्हा एकदा मांडल्या आहेत. सेवानिव...