महाराष्ट्रात कडधान्य क्रांतीची सुरुवात:केंद्राचे आत्मनिर्भरता अभियान राबवण्यासाठी फडणवीस सरकारची मंजुरी; अनुसूचित आणि महिला शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यासाठी फडणवीस सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. पुढील पाच वर्षे हे अभियान राबविले जाणार असून, महाराष...