राष्ट्रवादीतच भाजपचे लोक, त्यांचा पक्षाला पोकळ करण्याचा प्रयत्न:बच्चू कडूंचा आरोप; म्हणाले- भाजपसोबत न मैत्री बरी, न शत्रुत्व
अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पाच ते सहा जण असे आह...