मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने फुंकले रणशिंग:'सन्मान मिळाला तरच युती'; 50-50 च्या फॉर्म्युल्यावर प्रताप सरनाईक ठाम
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला महायुती हवीच आहे, पण ती सन्मानपूर्वकच व्हायला हवी. भाजपला जितक्या जागा, तितक्याच जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत, असा ...