कर्जमाफीवरून अजित पवारांचे वादग्रस्त विधान:म्हणाले- आम्हाला निवडून यायचे होते म्हणून आम्ही बोललो, तुम्ही कर्ज फेडा ना
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारला कर्जमाफीचा वायदा देण्यास भाग पाडले होते, ज्यानुसार पुढील सहा महिन्यांत कर्जमाफीसाठी समिती गठित करण्यात आली आ...