Maharashtra

खेकड्याने धरण फोडले म्हणणाऱ्यांच्या विधानावर कितपत विचार करायचा?:तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचा पलटवार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सावंत यांनी 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहेत, त्या वेगवेगळ्या नाहीत,' असा दावा करत, गेल्या दहा-पंधरा दिवसांत याचा अनुभव आला असेल, असे...

फरारी तोतया डॉक्टर अखेर जेरबंद:पुण्यात गुन्हा दाखल झाल्यावर सहा महिने पोलिसांना गुंगारा

पुणे पोलिसांनी भवानी पेठेतील कासेवाडी भागात बेकायदा दवाखाना चालवणाऱ्या एका तोतया डॉक्टरला अटक केली आहे. प्रमोद राजाराम गुंडू (वय ५७) असे या डॉक्टरचे नाव असून, त्याने वैद्यकीय पदवी नसताना ३२ वर्षांप...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे सिंहावलोकन आवश्यक: डॉ. कुलकर्णी:विकसित भारतासाठी कुशल विद्यार्थी घडवण्याचे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचे आवाहन

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.डी. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (NEP) सिंहावलोकन करून भविष्याचा वेध घेण्याचे आवाहन केले आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या प्रगतीत कुशल विद्यार्थी कसा...

महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या:माजी आमदार मोहन जोशींची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (मत पत्रिका) घ्याव्यात, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी रविवारी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे ...

एमआयटी एडीटी विद्यापीठाचा 8वा दीक्षांत समारंभ:विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील शिक्षण द्या, राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या (एमआयटी-एडीटी) आठव्या दीक्षांत समारंभात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील शिक्षण देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ...

पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष शिगेला:प्रशासनही अपयशी, अखेर हल्ल्यापासून संरक्षणासाठी महिलांनी बांधले गळ्यात खिळ्यांचे पट्टे!

पुणे जिल्हा, विशेषतः शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. बिबट्यांच्या हॉटस्पॉटमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, शेती हेच उपजीविकेचे मुख्य स...

मातोश्री ड्रोन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल:म्हणाले- बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?

बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मातोश्रीच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर आदित्य ठ...

अजित पवारांकडे फडणवीसांचे मोठमोठे घपले:पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात

राज्यातील राजकारण, मोंढवा जमीन गैरव्यवहार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र निशाणा स...

महाराष्ट्रात थंडीची चाहूल:मराठवाडा-विदर्भात पारा घसरला, उत्तरेकडील वाऱ्यांमुळे हुडहुडी भरणार; मुंबईत थंडीपेक्षा प्रदूषणाची धास्ती

महाराष्ट्रात पावसाळा संपून आता थंडीची चाहूल लागली आहे. मध्य व मराठवाडा तसेच विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट नोंदवली गेली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या...

EC त सत्याला सामोरे जाण्याची हिंमत नाही:ठाकरे गटाची EC च्या आजच्या PC वर टीका; वर अन् खाली फेकेंद्र म्हणत भाजपवर निशाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेवर सडकून टीका करत आयोग विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर न देता पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. मतचोरीतून अस्तित्वात आ...

आशिष शेलार वैफल्यग्रस्त; चर्चेत राहण्यासाठी वक्तव्ये करतात:मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या खात्यामध्ये दम नाही, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

आशिष शेलार यांना सध्या कुणी विचारत नाही, त्यांचे मुंबई अध्यक्षपद गेले आहे. एमसीएमध्ये देखील त्यांना कुणी विचारत नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांनी अगदीच साधे खाते दिले आहे, त्यामध्ये काही दम नाही, या स...

राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे 'चित्र' स्पष्ट होणार, आचारसंहिता लागणार?

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घे...

देवेंद्र फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची तुटली:बिहार विधानसभेच्या प्रचारात घडला प्रसंग; LJP चे चिराग पासवानही पडता पडता वाचले

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या प्रचारादरम्यान एनडीएच्या एका जाहीर सभेत मोठा अनपेक्षित प्रसंग घडला. खगरिया जिल्ह्यातील परबत्ता विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भ...

उद्धव ठाकरेंना चर्चेत राहण्यासाठीच वक्तव्ये करायची सवय:केंद्राचे पथक प्रस्तावाशिवाय आले का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

उद्धव ठाकरे परवा म्हणाले केंद्राकडे मदतीसाठी प्रस्तावच दिला गेला नाही, पण जर प्रस्ताव दिलाच नसता तर केंद्रीय पथक मदतीसाठी महाराष्ट्रात कसे आले असते. त्यांना दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ...

एक वेळी आई मेली तरी चालेल…:टीकेची झोड उठल्यानंतर शिंदेंच्या आमदाराकडून हात जोडून माफी, म्हणाले - अनावधानाने शब्द बाहेर पडला

मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापले असताना, मागाठाण्याचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा गदारोळ झाला....

रोहित आर्याचा शवविच्छेदन अहवाल समोर:गोळी छातीतून आरपार गेल्याने झाला मृत्यू; पवई ओलीस प्रकरणात झाला होता एन्काउंटर

मुंबईतील पवई येथील एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवून खळबळ माजवणारा आरोपी रोहित आर्य याचा एन्काऊंटरनंतर मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील जे...