Maharashtra

नगरपालिकांच्या निवडणुकीचा महायुतीवर परिणाम नाही:निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलणे चुकीचे– चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. राज्यातील महायुती आणि एनडीए हे एकसंघपणे काम करत आहे. लोकल निवडणुकीचा काहीही परिणाम महायुतीच्या समन्वयावर पडणार नाही, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आ...

एमपीएससी 42 दिवसांच्या विलंबाने‎ 2.5 हजारांवर परीक्षार्थी ठरले "एजबार''‎:जाहिरात नऊ महिने उशीराने, प्रशासकीय दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका‎

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब ‎मधील विविध पदांसाठी पूर्व परीक्षेचे‎ वेळापत्रक निश्चित केलेले असते,‎परंतु मागील वेळापत्रक जे ‎डिसेंबर-जानेवारीत येणे अपेक्षित होते,‎ते जुलै 2025 मध्ये जाहिरात येऊन‎...

महानगरपालिका निवडणुका ताबडतोब जाहीर होण्याची शक्यता:आयोगाने बोलावली आयुक्तांची बैठक, नियोजन बदलणार

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे न...

नौदलाच्या एका हालचालीने पाकिस्तानने गुडघे टेकले:संघर्ष वाढवायची नौबत आलीच नाही, ॲडमिरल स्वामीनाथन यांचा सणसणाटी खुलासा

भारतीय नौदलाच्या एका निर्णायक सामरिक हालचालीमुळेच 'ऑपरेशन सिंधू'मध्ये पाकिस्तानला युद्धबंदी मागावी लागली, असा खळबळजनक खुलासा फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ (पश्चिम नौदल कमान) वाइस ॲडमिरल कृष्णा स्वामी...

छत्रपती संभाजीनगरात सायकल खेळणाऱ्या अल्पवयीन ‎मुलाचे अपहरण करून लूटमार‎:शिवाजीनगरात केले किडनॅप, दर्गा चौकात सोडून पसार‎

शिवाजीनगरातील 11 वी योजना परिसरात‎ सायकलवर खेळत असलेल्या 14 वर्षीय ‎मुलाचे मोपेडवरून आलेल्या दोघांनी अपहरण‎ केले. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस‎ आली. गळ्यातील चांदीची चेन हिसकावून घेत‎त्यांनी मुलाल...

25 हजार मतदार इकडून तिकडे; प्रभाग बदलावर मनपाची कबुली:मतदानावेळी गोंधळापेक्षा आताच गोंधळ बरा- मनपा आयुक्त

महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत 4,344 हरकती प्राप्त झाल्या. त्यापैकी 1,920 हरकतींचा निपटारा केला आहे. उर्वरित हरकतींची तपासणी सुरू आहे. मनपाचे प्राधिकृत अधिक...

पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ:नीलेश घायवळ टोळीच्या अजय सरोदेच्या घरी सापडली 400 काडतुसे; धक्कादायक खुलासे

पुणे शहरातील गुन्हेगारी जगतात नावाजलेल्या नीलेश घायवळ टोळीविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. घायवळ टोळीचा सक्रीय साथीदार अजय सरोदे याच्या घरातून 400 काडतुसे...

अनंत गर्जेने भिंतीवर डोके आपटत घरात खिडकीतून प्रवेश केला:त्याच्या अंगावर 28 ताज्या जखमा; पोलिस तपासात धक्कादायक पुरावे समोर

मुंबईतील गौरी पालवे मृत्यू प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असून या प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे. गौरीचा मृत्यू झाल्याची माहिती अनंत गर्जेपर्यंत पोहोचताच त्याने मानसिक धक्क्याच्या अवस्थेत स्वतःचे डो...

सरकारला मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी 15 दिवस मिळतील:निवडणूक निकाल लांबणीवर पडल्याने पृथ्वीराज चव्हाणांना संशय

"राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत. यामुळे आता मतपेट्या पुढील 15-16 दिवस गोडाऊनमध्ये पड...

50 दिवसांत अवघड ‘दंडक्रम पारायण' केले पूर्ण:अहिल्यानगरच्या वेदमूर्ती देवव्रत रेखेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भरभरून कौतुक

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने आणि कठोर साधनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे असे या तर...

शिंदेंशी मतभेद आहेतही आणि नाहीतही:मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; म्हणाले - आमच्यात एकमत असते तर आम्ही वेगळ्या पक्षांत असतो?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कथित मतभेद राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेत. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्यात मतभेद असल्याचा आरोप फेटाळून लावला ...

आखाडा बाळापूर येथील व्यक्तीचा खून:पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पाच संशयितांची गुन्हे शाखेकडून चौकशी

आखाडा बाळापूर येथील एका व्यक्तीचा रामेश्‍वरतांडा ते कोपरवाडी मार्गावर कोपरवाडी शिवारातील खून प्रकरणात अनोळखी व्यक्ती विरुध्द सोमवारी ता. १ रात्री उशीरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...

निवडणूक आयोगाने मोठा घोळ घातला:निडवणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अनाकलनीय, चंद्रशेखर बावनकुळेंची EC वर आगपाखड

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अनागोंदीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला धारेवर धरत आयोगाचा हा निर्णय ...

हिंगोली, कळमनुरीत EVM बदलले:नगरपालिका मतदानासाठी सकाळपासून गर्दी; पोलिसांचा चोख बंदोबस्त

हिंगोली व कळमनुरी नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी ता. २ सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे. दुपारी दिड वाजेपर्यंत हिंगोलीत ३६.६८ टक्के तर कळमनुरीत ३९.७२ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, हिं...

निवडणूक आयोगालाही कोर्टात खेचणार:नीलेश राणे यांचा इशारा; पैशाचा वापर वाढल्याने कोकणातील राजकीय तापमान वाढले

रायगड जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आधीच चर्चेत आहेत. मतदानाच्या अगोदरच रात्री पोलिसांनी नाकाबंदी केली, आणि त्या तपासणीत एका कारमधून दीड लाख रुपये रोकड जप्त झाली. हे वाहन भाजपच्या स्...

गेवराईत निवडणुकीला हिंसक वळण:सत्ताधारी राष्ट्रवादी - भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडवणुकीचे मतदान शांततेत सुरू असताना बीडमध्ये मात्र या निवडणुकीला गालबोट लागले. बीडच्या गेवराईत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या समर्थक एकमेकां...