येवल्यात बच्चू कडूंचा शेतकऱ्यांसाठी एल्गार:कांदा-मका प्रश्नी प्रांताधिकारी कार्यालयावर 'कांदेफेक', मंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आज बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि मकाच्या पडत्या भावाविरोधात भव्य 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढण्यात...