Maharashtra

राज्यात अतिवृष्टीचे संकट कायम:शुक्रवारपासून सलग 3 दिवस पावसाचे; अनेक जिल्ह्यांतील पीकपाणी वाहून गेले, शेतकरी संकटात

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिव आदी भागात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मराठवाड्यात राज्याच्या अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातल्याने श...

सोयगाव येथील दत्तमंगल स्टील ते मविप्र कॉलेज रस्ता चिखलात:ऐन पावसाळ्यात भूमिगत गटार प्रकल्पाच्या कामामुळे समस्या‎, महापालिकेचेही दुर्लक्ष

सोयगाव शहरातील गिरणा स्टील परिसरातील दत्तमंगल स्टील ते मविप्र कॉलेज दरम्यान वर्षभरापूर्वी सिमेंट रस्ता बनवण्यात आला. सदर मार्ग १० ते १५ कॉलनीतील नागरिकांचा वापराचा मुख्य रस्ता आहे. मात्र ऐन पावसाळ्...

चांदवडमधील रेणुका देवी मंदिर रात्री एकपर्यंत भाविकांसाठी राहणार खुले:सुरक्षेसाठी 15 हजार स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप तयार

रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवास सोमवारपासून (दि. २२) प्रारंभ होत आहे. भाविकांसाठी रात्री एकपर्यंत मंदिर खुले राहणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. संस्थानतर्फे उत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहि...

100 बोकडांच्या वक्तव्यावरून संजय गायकवाडांचा यू-टर्न:विरोधकांच्या टीकेनंतर म्हणाले- मी माझ्या नाही तर तुमच्या पक्षाबद्दल बोलत होतो

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील खर्चाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. काल एका सभेत बोलताना त्यांनी निवड...

शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरला नाही:महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, पुरस्कार सोहळ्यातून मांडले मत

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषिकांची संख्या कमी होत असल्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात यावर अनेकदा वाद-विवाद होतात. अशातच, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर ...

मोदींनी गेल्या 8 वर्षांच्या 'लूट महोत्सवाची' जबाबदारी घ्यावी:हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, आत्मनिर्भरते'च्या उपदेशावरही प्रश्नचिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे जीएसटी दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने जीएस...

पंतप्रधान म्हणाले उद्यापासून बचत महोत्सव:हे देशातील क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवीन जीएसटी धोरणावर प्रतिक्रिया

देशात आता नवीन जीएसटीचे दर उद्यापासून (22 सप्टेंबर) लागू होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नवीन जीएसटी धोरणावर भाष्य केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बच...

मुंबईच्या भिवंडीतून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक:3 लाख रुपये पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप, उत्तर प्रदेश एटीएस पथकाची कारवाई

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून भिवंडीतून तीन तरुणांना अटक केली आहे. या तरुणांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यांनी सुमारे 3...

लातूरमध्ये वीज कोसळून महिलेचा मृत्यू:घरासमोर उभ्या असतानाच पडली वीज, सांगवी गावातून हळहळ व्यक्त

लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसादरम्यान निलंगा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. सांगवी येथील 45 वर्षीय महिला अनिता मार...

शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे राष्ट्रवादीत येणार का?:ते तिकडे असले तरी त्यांच्या पत्नी आमच्यासोबत आहेत, अजित पवारांच्या उत्तराने एकच हशा पिकला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अजित पवार यांनी आपला बालेकिल्ला असले...

क्रेडिट तुम्ही घ्या पण लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा:रोहित पवारांची सरकारला विनंती, पुण्यात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली

पुणे येथील गुडलक चौकात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून सारथी, बार्टी आणि महाज्योती फेलोशिप मिळत नसल्याने हे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलकांच्या भेटीला राष्ट...

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे अकाउंट हॅक:एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवर पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे, 45 मिनिटांत मिळवले नियंत्रण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाउंट रविवारी सकाळी हॅक झाले होते. हॅकर्सनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तान आणि तुर्कीच्या झेंड्यांचे फोटो पोस्ट केले होते. शिंदे यांच्य...

काँग्रेसची ‘सत्याग्रह यात्रा’ नसून ‘असत्ययात्रा’:भाजपची टीका, राहुल गांधी रोज खोटे बोलतात, मग सत्याग्रहाचा अधिकार कुठून? - नवनाथ बन

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने मतचोरीचा आरोप केला आहे. केंद्र सरकारवर तसेच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधी यांनी मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श...

कोल्हापूरमध्ये लव्ह मॅरेजला मदत केल्याने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला:हल्लेखोरांकडून कोयत्याने वार, हल्ल्यात हाताचे बोट तुटले; इचलकरंजीतील घटनेने खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी जवळ असलेल्या कबनूर गावात प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कबनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर...

पुण्यात पोलिसांनी काढली गुंडांची धिंड:कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपींना हिसका, घायवळ टोळी सक्रिय असल्याची चर्चा

पुण्यात गँगवार पुन्हा एकदा उफाळून आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोथरूड परिसरात कुख्यात नीलेश घायव...

रोहित पवारांचे अंजली दमानियांना प्रत्युत्तर:म्हणाले - 3 मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करा, अन्यथा तुम्हीही अण्णा हजारेंच्या पंक्तीत बसाल

आमदार रोहित पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात सध्या सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू आहे. मतदारसंघातील एका सभेमध्ये रोहित पवार एका अधिकाऱ्यावर संतापलेले असतानाचा व्हिडिओ दमानिया ...