Maharashtra

अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त:पण सरकारकडून हात आखडून मदत, रोहित पवारांकडून हल्लाबोल; नांदेडचे दिले उदाहरण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी अस्मानी संकटामुळे त्राहिमाम झालेल्या शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या तुटपुंज्या मदतीवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बेडरूमच्या गादीसा...

दिव्य मराठी अपडेट्स:गळ्यात गोपीचंद पडळकरांचा फोटो बांधून श्वानासह आंदोलन, जयंत पाटील समर्थकांचा निषेध

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा:पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवारांचा सल्ला, म्हणाले- अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे

कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता आमदार गोपीच...

आपल्याला भगतसिंगसारखे लढावे लागेल:सोयाबीन काय भावाने खरेदी करणार हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री का सांगत नाहीत? बच्चू कडूंचा सवाल

आमचे सोयाबीन काय भावाने खरेदी करणार हे पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का सांगत नाहीत? असा सवाल प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. आमच्या सोयाबीनला 7 हजार रुपयांचा भाव मिळाल...

ओबीसी आरक्षण रद्द होण्याच्या भीतीने बीड जिल्ह्यात दुसरी आत्महत्या:नातवाला नोकरी मिळणार नाही, या चिंतेतून निवृत्ती यादव यांनी जीवन संपवले

ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून बीड जिल्ह्यातील बर्दापूर येथील व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्ती पांडुरंग यादव असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आपल्या शेतातील झा...

4 वर्षांचा चिमुकला नाल्यात वाहून गेला:मृतदेह पाहून आईचा आक्रोश, वाशिमच्या गोंडेगावातील मन सुन्न करणारी घटना

वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, गोंडेगाव येथे एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील चार वर्षांचा स्वराज अशोक खिल्लारे घरा...

बळीराजा संकटात, ओला दुष्काळ जाहीर करावा:जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, म्हणाले- या सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही?

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील...

सरकारी वाहनांच्या खरेदीसाठी नवीन नियम:मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी मर्यादा निश्चित, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना किंमतीची मर्यादा नाही

सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठे बदल केले आहेत. अर्थ विभागाने 17 सप्टेंबर 2025 पासून लागू होणारा एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे, ज्यानुसार आता ...

भंडारा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक:महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने नवरात्रीत कडक उपवास टाळा- रूपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भंडारा येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महि...

राहुल गांधींना लवंगी फटाका सुद्धा फोडता आला नाही:त्यांनी हायड्रोजन बॉम्ब म्हणत फुसका बार लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीने तसेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदानात घोळ झाल्याचा आरोप केला होता. तसेच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतद...

शरद पवारांचा प्रत्येक नागरिकाला आधार वाटतो:जिद्द काय असते हे त्यांच्याकडून तरुण पिढी शिकेल, जयंत पाटलांचा विश्वास

महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी स...

जीआर मागे घ्या नाहीतर आवश्यक सुधारणा करा:तुमची लेकरं बाळं मग गोरगरिबांची कुत्री मांजरं आहेत का? छगन भुजबळांचा हल्लाबोल

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज नाराज झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवली आहे. अनेकवेळा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या:लोखंडी गजाने डोक्यात केले वार, नंतर स्वतःच पोलिस ठाण्यात झाला हजर

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करत तिचा निर्दयीपणे खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खटाव तालुक्यातील कटगुण गावातील गोस...

पुणे गुन्हेगारीचा अड्डा!:बुधवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ टोळी चर्चेत; कोण आहे नीलेश घायवळ?

पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसून येत आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकावर बुधवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोथरूड येथील मुठेश्वर...

शरद पवारांचा महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न:बावनकुळेंचा आरोप, म्हणाले - सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी

ओबीसी आणि मराठा उपसमितीवर भाष्य करताना, ऐक्य घडवायचे तर समित्यांत एकाच जातीचे लोक का? सरकारने इथे सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती, असे मत शरद पवारांनी मांडले होते. शरद पवारांच्य...

चंद्रपूरच्या राजुरा विधानसभेत 6,850 मतदार वाढवले:राहुल गांधी यांचा EC वर आरोप; काँग्रेस उमेदवाराचा 3,054 मतांनी झाला होता पराभव

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'मत चोरी' होत असल्याचा दावा करत, यामागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केल...