भारत -पाक सामना खेळवणे एक प्रकारचा देशद्रोहच:संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; ठाकरे बंधूंची भेट राजकीय नसल्याचा दावा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा देशाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सामन्याला विरोध म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी रविवारी सिंदूर आंदोलन करणार असल्याची माहिती त्या...