कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण ते अंतिम उत्तर नाही:CM देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य; पालघरच्या पक्ष प्रवेशावरही मांडली भूमिका
शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे ...