Maharashtra

दिव्य मराठी अपडेट्स:उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापुरातील पूरग्रस्त भागांत दौरा, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

शिर्डी साई संस्थान समितीला उच्च न्यायालयाचा दणका:सरकारची प्रस्तावित समिती रद्द, राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव होते अध्यक्षस्थानी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने नेमलेल्या प्रस्तावित समितीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्था...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, कर्जमाफीचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड ...

रांजणगाव परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार:वाढलेल्या लोकसंख्येमुळे सुविधांवर ताण, अजित पवारांचे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसावंगी आणि हिवरे या ग्रामपंचायतींमधील पायाभूत सुविधांवर येत असलेल्या प्रचंड ताणामुळे येथील समस्या गंभीर झाल्या आहेत. या गावांची मूळ लोकसंख्या कमी असली ...

जालना हादरले! पूरस्थितीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू:आजीच्या खांद्यावरच 3 वर्षांच्या प्रथमेशने सोडला प्राण, गावात शोककळा

महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच जनजीवनही विस्कळीत झाले आहे. या पावसाने अनेकांचे ज...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची तयारी:मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, हरकतींसाठी 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या ...

सोलापूर हादरले! 11 वर्षांच्या योगिराजचा भिंत कोसळून दुर्दैवी मृत्यू:'माझ्या भैय्याला काढा', बहिणीचा आकांत, मन हेलावून टाकणारी घटना

महाराष्ट्रात सध्या पावसाला चांगलाच जोर आला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक अपघात देखील होताना दिसत आहेत. सोलापूर येथून अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घ...

'समृद्धी महामार्ग'वर सौरऊर्जा वीज निर्मितीलाही सुरुवात:बुलढाणा-वाशिम इंटरचेंजवर प्रकल्पाचा प्रारंभ, देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प

नागपूर व मुंबईला जोडणारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी समजला जाणारा हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'समृद्धी महामार्ग' आता सौरऊर्जा निर्मितीसाठीही ओळखला जाणार आहे. महाराष्ट...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक:ट्रेड विथ जॅझ कंपनीवर गुन्हा दाखल, टॉरेस घोटाळ्यानंतर आणखी एक घोटाळा उघडकीस

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवत अनेकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशातच TWJ अर्थात ट्रेड विथ जॅझ नामक कंपनीकडून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्य...

घाटकोपर मधील दुर्घटनेच्या वर्षभरानंतर उपाय-योजना करण्याचे सरकारचे आदेश:मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय; अंधेरीत पुनर्विकास प्रकल्प राबवणार

मुंबईमधील घाटकोपर येथे 13 मे रोजी 250 टन वजनाचे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह राज्य मंत्...

शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार कमी पडणार नाही:मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही; पालकमंत्र्यांना नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत 'रेड कार्पेट' वर जे झाले होते, त्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. ...

नांदेडच्या लेखकाचा रशियात सन्मान:डॉ. पृथ्वीराज तौर यांना जागतिक पातळीवरील साहित्यातील योगदानासाठी सिल्व्हर मेडल प्रदान

नांदेड लेखक डॉ. पृथ्वीराज तौर यांचा रशियात सन्मान करण्यात आला. जागतिक पातळीवरील साहित्यातील योगदानासाठी त्यांना सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ राइटर्सच्या अध्यक्ष मार्गारित...

राज्यात अतिवृष्टीचे संकट कायम:शुक्रवारपासून सलग 3 दिवस पावसाचे; अनेक जिल्ह्यांतील पीकपाणी वाहून गेले, शेतकरी संकटात

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिव आदी भागात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मराठवाड्यात ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57 वा पुण्यतिथी महोत्सव:ग्रामसफाई, प्रवचन, कीर्तनासह अभंग गायन; खंजिरी भजनाचा मेळ साधणार

दैनंदिन ग्रामसफाईसह वारकरी कीर्तन (गुरुकुंज वारी), ग्रामगीता प्रवचन, अभंग गायन, खंजिरी भजनाचा योग्य मेळ साधणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव नवरात्रोत्सवानंतर ५ ऑक्टोबरपासून सुरु...

सलग तीन दिवस खगोलीय घटनांची रेलचेल:मानवी जीवनावर परिणाम नाही, कडी असणारा शनि ग्रह आला पृथ्वीजवळ

रविवारपासून तीन दिवस खगोलीय घटनांची रेलचेल सुरू झाली आहे. यामध्ये विलोभनीय रिंग असणारा शनि ग्रह हा २१ सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ आला आहे, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासकांनी दिली. या घटनेला खगोलशास्त्र...

दारुड्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले:महिला गंभीर जखमी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलहिलाल कॉलनीत एका ४५ वर्षीय महिलेला तिच्याच पतीने पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत महिला मोठ्या प्रमाणात भाजली आहे. या प्रकरणी महिलेच्या जबाबावरून गाडगेनगर पो...