Maharashtra

ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे उपकार:जात नव्हे, कर्तृत्व मोठे करते; नितीन गडकरींचे विधान

राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणावरून वाद सुरू असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो, असे ते म्हणाले. माणूस हा जातीमुळे नव्हे, ...

मूर्तिजापूर येथे खाटू श्याम बाबा मंदिरात आज धार्मिक कार्यक्रम:मंदिरात अमावस्येला दर्शनासाठी उसळणार भाविकांची माेठी गर्दी‎

खाटू श्याम बाबा राजस्थानपुरते सीमित न राहता विदर्भातही भक्तांच्या श्रद्धेचे अधिष्ठान झाले आहे. नागपूर, खामगाव, वर्धा, धामणगाव, चंद्रपूर, आर्वी, परतवाडा,अकोला अशा अनेक शहरांप्रमाणेच २००३ मध्ये मूर्त...

खेळांमुळे निर्माण होते सांघिक भावना:राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परिमंडळातील क्रीडापटूंची झाली निवड चाचणी‎

‘महावितरण कंपनीचे काम हे सांघिक प्रकारचे असून, खेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये जिद्द,चिकाटी आणि सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे महावितरणच्या सर्वच कर्मचाऱ्यांना किमान एक खेळ तरी नियमित खेळावा. तसे...

"मुख्यमंत्री पंचायत राज'च्या शासकीय सेवेचा लाभ घ्यावा:आ.डॉ.संजय कुटे यांचे आवाहन; ग्राम समृद्धी अभियान शुभारंभ‎

नागरिकांचे शासनाविषयीचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. पांदन रस्ता, घरकुलाचा प्रश्न अथवा आरोग्याचा प्रश्न. त्यासाठी आपण सातत्याने शासकीय कार्यालयात चकरा मारत असतो, परंतु मुख्यमंत्री पंचायत समृद्धी अभिय...

कामात दिरंगाई; कारवाई करा:शिवसेना ठाकरे गट शहर शाखेच्या वतीने डीआरएम यांना दिले निवेदन

खामगाव,जलंब लोहमार्गावर असलेले रेल्वे फाटक पूर्ववत सुरू करण्याच्या कामामध्ये मोठा विलंब झाला आहे. यात सरकारचे झालेल्या नुकसानीबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदाररावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसे...

9 राज्यांमध्ये गुन्हे; नकली पोलिस एलसीबीच्या हाती:टोळीबाबत ग्रामीण पोलिसांना 39 ठाण्यांकडून विचारणा‎

उंची ६ फुट, वजन सुमारे १०० किलोहून अधिक, वर्ण गोरा, अति मजबूत बांधा, शहर व जिल्ह्यात ११ गुन्हे, राज्यात १० आणि महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये गुन्हे असे आतापर्यंत एकूण २५ ते ३० गुन्हे उघड झाले अ...

नवरात्रोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांची मंडळांना भेट:शांततेत उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन‎

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने दक्षता घेतली असून, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे व नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी नांदगाव पेठ परिसरातील विविध नवद...

राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घ्या:तुकाराम मुंढेंचे झेडपी मुख्याधिकाऱ्यांना आदेश, महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना

आपल्या धडाडीच्या कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहेत. सध्या राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मुंढे यांनी, बोगस दिव्यांग...

कपडे धुण्यासाठी ओढ्यावर जाणे जीवावर बेतले:आईच्या डोळ्यादेखत मुलगा आणि पुतण्या गेला वाहून, सांगोल्यातील हृदयद्रावक घटना

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महिम गावात घटस्थापनेपूर्वी कपडे धुण्यासाठी गेलेली दोन मुले कासारगंगा ओढ्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आज दुपारच्या सुमारास ही...

रिपाइं खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरातांना धमकी:तोंडाला काळे फासण्याचा इशारा, पोलिस संरक्षण देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद वक्तव्य करत, त्यांच्या तोंडाल...

राज्यातील पाऊस थांबताच शेती नुकसानीचे पंचनामे:लवकरच शेतकऱ्यांना मिळणार मदत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची भरपा...

दिव्य मराठी अपडेट्स:PM मोदींच्या हस्ते मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन; समुद्री प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

भोयरेत सीना नदीच्या पुरात सहा जनावरे गेली वाहून:डाळिंब, केळी, कांदा, मूग, उडीद, भाजीपाला पिकांचे नुकसान

सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून,तर गुरुवारी तब्बल १७० म...

पाण्याची पळवापळवी रोखण्यासाठी वापर संस्थांद्वारे पाणी आरक्षित करा:बिटरगाव येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रतिपादन‎

भविष्यातील पाण्याची पळवापळवी रोखायची असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे आरक्षण व नियोजन करणे अपरिहार्य असल्याचे सांगून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाणीवापर संस्...

हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वेगेटवर सापडला तरुणाचा मृतदेह:रेल्वेच्या धडकेने मृत्यूची शक्यता, पोलिस घटनास्थळी दाखल

हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वेगेटवर रेल्वेरुळावर तरुणाचा मृतदेह शनिवारी ता 20 पहाटे सापडला असून रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रेल्वे तसेच शहर पोलिस...

अतिवृष्टीचा 357 गावांना फटका:1 लाख 87 हजार 485 हेक्टरवरील पिके पाण्यात, 34 हजार 610 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान

जिल्ह्यात १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील ३५७ गावांमधील १ लाख ८७ हजार ४८५ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे १ लाख ५३ हजार ८१४ शे...